Posts

Showing posts from December, 2024

महाराष्ट्राला केंद्राकडून २० लाख घरे मंजुरीवर श्रेय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मागील दशकात सरकारी योजनेतून मिळालेल्या अपूर्ण ४६ लाख घरांची कामे आधी पूर्ण करावी -किशोर तिवारी

Image
महाराष्ट्राला केंद्राकडून २० लाख घरे मंजुरीवर श्रेय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मागील दशकात सरकारी योजनेतून मिळालेल्या अपूर्ण ४६ लाख घरांची कामे आधी पूर्ण करावी -किशोर तिवारी   दिनांक -२७ डिसेंबर २०२४  https://maharashtrallosabha24.blogspot.com/2024/12/blog-post_26.html सर्व राष्ट्रीय व स्थानीय माध्यमांमध्ये केंद्र सरकारने राज्याला २० लाख पंतप्रधान आवास योजनेत नवी घरे मंजूर केली आहेत त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यात आले आहे मात्र सरकारी घरकुल योजनेत प्रचंड व्याप्त भ्रष्टाचारामुळे ,तांत्रिक अडचणीमुळे ,सरकारी अनुदान अपुरे असल्यामुळे त्यातच शहरी भागात अडीच लाख रुपये तर ग्रामीण भागात फक्त एक लाख चाळीस हजार रुपये असे सनदी अधिकाऱ्यांच्या मनमानीने आदेश  काढून पहिला हप्ता दिल्यानंतर दुसरा हप्ता वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणारी नासलेली नोकरशाही यामुळे संपुर्ण महाराष्ट्रात सुमारे ५० लाख सरकारी वनवास योजनेतील घरे अपूर्ण अवस्थेत आहेत यात जुन्या इंदिरा आवास योजनेच्या २० लाखांवर अपूर्ण घरांचे सापडे आपणास प्रत्येक गावात खेड्यात पोदार  दिसतील यावर नवीन २० लाख घरांच्य...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातुन भ्रष्ट व सेक्सस्टार आमदाराला मंत्री करू नये -किशोर तिवारी

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ जिल्ह्यातुन भ्रष्ट व  सेक्सस्टार आमदाराला मंत्री करू नये -किशोर तिवारी  दिनांक -१३ डिसेंबर २०२४ महायुती ने रामाच्या नावाने अभुतपुर्व यश मिळविले मात्र यवतमाळ जिल्ह्यात सर्वच विभागात राज्यातील नासलेले भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी निवडून निवडून मोठी रक्कम घेऊन आणण्यात आले असुन सर्वच विभागात त्यातच आरोग्य,महसुल ,नगर प्रशासन ,पोलीस ,शिक्षण ,बांधकाम विभाग ,वीज वितरण व आदिवासी विकास या सारख्या महत्वाच्या  विभागात  राज्यातील सर्वात भ्रष्ट अधिकाऱ्यांची फौज आणण्यात आली असुन लोक निधीची खुली लूट व जनतेवर जुलुम होत आहे तरी यवतमाळ जिल्ह्यात शुद्ध चारित्र्याचा "रांडभक्त" न देता चांगला "रामभक्त"    द्यावा ,अशी मागणी शेतकरी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना केली आहे .  भाजपाला ७ आमदार असतांना मंत्रीपद  मिळाले नाही  भाजपाच्या राष्ट्रीय व राज्य स्तरीय नेत्यांनी यवतमाळ जिल्ह्याचे भाजपचे आमदार दोन वेळा पाच पाच निवडून आल्यावरही ते ३० टक्के कमिशन मध्ये खुश असतात असा समज करून त्यां...